Ticker

6/recent/ticker-posts

swadhyay swatantrya chalvalichya yugas prarambh स्वाध्याय इतिहास। स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

स्वाध्याय स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी

इयत्ता आठवी वर्गातील इतिहास विषयातील पाठ सहावा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ  या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पातील Swadhay पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू.
स्वाध्याय स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी


१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 
(१) भारत सेवक समाजाची स्थापना .......... यांनी केली. 
(अ) गणेश वासुदेव जोशी 
(ब) भाऊ दाजी लाड 
(क) म.गो.रानडे 
(ड) गोपाळ कृष्ण गोखले 
(२) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन .......... येथे भरवण्यात आले. 
(अ) पुणे 
(ब) मुंबई 
(क) कोलकाता 
(ड) लखनौ 
(३) गीतारहस्य हा ग्रंथ .......... यांनी लिहिला. 
(अ) लोकमान्य टिळक 
(ब) दादाभाई नौरोजी 
(क) लाला लजपतराय 
(ड) बिपीनचंद्र पाल 
(ब) नावे लिहा. 
(१) मवाळ नेते .............. .............. 
(२) जहाल नेते .............. .............. 
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 
(१) स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली.
(२) भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार झाले. 
(३) लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले. 
३. टीपा लिहा. 
(१) राष्ट्रीय सभेची उद्‌दिष्टे 
(२) वंगभंग चळवळ 
(३) राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री 
४. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्‌द्यांच्या आधारे स्पष्ट करा. 
• प्रशासकीय केंद्रीकरण 
• आर्थिक शोषण 
• पाश्चात्त्य शिक्षण 
• भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास 
• वृत्तपत्रांचे का

स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ स्वाध्याय-


1/10
(१) भारत सेवक समाजाची स्थापना ---- यांनी केली.
(अ) गणेश वासुदेव जोशी
(ब) भाऊ दाजी लाड
(क) म. गो. रानडे
(ड) नामदार गोपाळ कृष्ण गोखले
2/10
(२) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन ----- येथे भरवण्यात आले.
(अ) पुणे
(ब) मुंबई
(क) कोलकाता
(ड) लखनौ
3/10
(३) 'गीतारहस्य' हा ग्रंथ ---- यांनी लिहिला.
(अ) लोकमान्य टिळक
(ब) दादाभाई नौरोजी
(क) लाला लजपतराय
(ड) बिपीनचंद्र पाल
4/10
(४) 'भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर' ही संस्था ----- येथे गेल्या शंभर वर्षांपासून कार्यरत आहे.
(अ) मुंबई
(ब) पुणे
(क) नाशिक
(ड) कोल्हापूर
5/10
(५) ----- हे वृत्तपत्र जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते.
(अ) ज्ञानोदय
(ब) ज्ञानप्रकाश
(क) अमृत बझार पत्रिका
(ड) प्रभाकर
6/10
(६) भारताला जबाबदार राज्यपद्धती देण्याची घोषणा भारतमंत्री ----- यांनी १९१७ मध्ये केली.
(अ) माँटेग्यू
(ब) मोर्ले
(क) मिंटो
(ड) चेम्सफर्ड
7/10
(७) मुस्लीम समाजातील उच्चवर्णीयांचे एक शिष्टमंडळ ----- यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले.
अ) सर सय्यद अहमदखान
(ब) अब्दुल लतीफ
(क) बद्रुद्दीन तय्यबजी
(ड) आगाखान
8/10
(८) भारताप्रमाणेच ----- या देशातही वसाहतवादाविरुद्ध होमरूल चळवळ सुरू झाली होती.
(अ) स्कॉटलंड
(ब) आईसलँड
(क) आयर्लंड
(ड) स्वित्झर्लंड
9/10
(९) वंगभंग चळवळी दरम्यान ----- हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले.
(अ) जन गण मन
(ब) झंडा ऊँचा रहे हमारा
(क) जयोस्तुते श्रीमहन्मंगले
(ड) वंदे मातरम्
10/10
(१०) १९०६ साली ----- या पक्षाची स्थापना झाली.
(अ) मवाळवादी पक्ष
(ब) जहालवादी पक्ष
(क) मुस्लीम लीग
(ड) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
Result:

Post a Comment

0 Comments